हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र योजना 2026: 300 कोटी वृक्ष लागवड, नवीन नियम, अर्ज प्रक्रिया व शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
महाराष्ट्रातील ढासळणारा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, हरित क्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र योजना अधिकृतपणे लागू केली आहे. या योजनेअंतर्गत हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यात आली असून, २०२६ ते २०३१ या कालावधीत राज्यात तब्बल ३०० कोटी वृक्ष लागवडीचे आणि त्यांच्या १० वर्षांच्या संगोपनाचे ऐतिहासिक … Read more